श्रीकांत शिंदे आणि राहुल गांधींमध्ये संसदेत खडाजंगी, नेमकं काय घडलं?
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी मोदी सरकारवर घणाघात केला आहे.
भारतीय संविधानाला 75 वर्षे पूर्ण होत असल्याने संसदेत विशेष चर्चासत्र भरवण्यात आले होते.
या दरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यामध्ये सावरकरांच्या मुद्द्यावरून खडाजंगी झाली.








