अकोल्याच्या दोन तरुणांनी बनवली शेतीची अनोखी अवजारं

मजूर टंचाईवर उपाय म्हणून 35 प्रकारची शेतीची अवजारं दोन इंजिनिअर्स तरुणांनी बनवली आहेत.
अक्षय वैराळे आणि अक्षय कवळे या दोन इंजिनियर मित्रांनी पुण्यात काही वर्षं नोकरी केल्यानंतर अकोल्यात गावाकडे परतले. आणि त्यांनी स्वत:चं स्टार्टअप सुरू केलं.
आता या कंपनीची सध्याची वार्षिक उलाढाल 80 लाखांपर्यंत आहे. या स्टार्टअपची सरकारच्या ‘अटल इनोव्हेटिव मिशन’ या उपक्रमासाठी नुकतीच निवड झाली आहे. आता या माध्यमातून देशभरातील जास्तीस्त जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्याचं या तरुण उद्योजकांचं उद्दिष्ट आहे.
रिपोर्ट - श्रीकांत बंगाळे
शूट- गणेश वासलवार
व्हीडिओ एडिट- निलेश भोसले
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)



