मणिपूरमधल्या हिंसाचारानंतर विस्थापित झालेल्या लोकांची काय अवस्था आहे?
मणिपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराचा फटका तिथे राहणाऱ्या सर्वसामान्यांना सर्वाधिक बसला.
हजारो लोकांना जीव वाचवण्यासाठी घरदार सोडून पळ काढावा लागला. राज्याच्या अनेक ठिकाणी उभारलेल्या निवारा छावण्यांमध्ये हे लोक राहतायत.
भीती आणि चिंतेने ग्रासलेल्या या लोकांना त्यांच्या भविष्यात काय वाढून ठेवलंय याची चिंता सतावते आहे.
बीबीसी प्रतिनिधी राघवेंद्र राव आणि व्हीडिओ जर्नलिस्ट मनीष जालुई यांचा मणिपूरच्या अशाच एका निवारा छावणीतून खास रिपोर्ट.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)



