पोटासाठी कोरड्या धरणात उतरणारी, जनावरांना जगवणारी आणि गाव सोडून गेलेली माणसं
महाराष्ट्र सरकाने आधीच राज्यातल्या 40 तालुक्यांमध्ये दुष्काळी घोषित केला आहे, पिण्याच्या पाण्याची सोय सरकारने केली आहे पण वाढत्या महागाईला तोंड देण्यासाठी लोकांना उधारीचा, कर्जाचा आधार घ्यावा लागतोय.
पश्चिम महाराष्ट्रातल्या बारामतीच्या दुष्काळी पट्ट्यात फिरताना बीबीसी मराठीच्या टिमला परिस्थितीची छलक दिसली. त्यावरुन यंदाच्या उन्हाळ्यात परिस्थिती किती गंभीर आहे याचा अंदाज येतो. सुकलेल्या बागा, हातातला निसटून गेलेला व्यवसाय, जनावरांना कसं जगवायचं याची भ्रांत असणारी कुटुंब आणि पाण्याच्या शोधात कोकणाकडे निघालेली माणसं... दुष्काळाचे चटके दाखवणारा हा प्राची कुलकर्णी यांचा रिपोर्ट. शूट- नितीन नगरकर, व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर
हेही नक्की वाचा
हा व्हीडिओ पाहिलात का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)



