सत्यपाल मलिक का म्हणाले, 'केजरीवालांना अटक होऊ शकते'?

सत्यपाल मलिक का म्हणाले, 'केजरीवालांना अटक होऊ शकते'?

जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी अलिकडेच पंतप्रधान मोदींवर काही गंभीर आरोप केले.

पुलवामा हल्ल्याबाबत आपल्याला मौन बाळगण्यास सांगितलं गेलं असं मलिक म्हणाले.

भाजप नेत्यांनी मलिक यांची विधानं खोडून काढली आहेत.

राज्यपाल पदावरून हटवल्यानंतर इतक्या काळाने सत्यपाल मलिक या गोष्टींबद्दल का बोलत आहेत असाही प्रश्न विचारला जात आहे.

सत्यपाल मलिक यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत अनेक गोष्टींचा खुलासा केला.

मुलाखत - सर्वप्रिया सांगवान

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)