सोपी गोष्ट : फेसबुक, इन्स्टाग्राम बंद पडल्यामुळे लोक अस्वस्थ का होतात?

व्हीडिओ कॅप्शन, सोपी गोष्ट: फेसबुक, इन्स्टाग्राम बंद पडल्यामुळे तुम्ही अस्वस्थ का झाला होता?
सोपी गोष्ट : फेसबुक, इन्स्टाग्राम बंद पडल्यामुळे लोक अस्वस्थ का होतात?

सोशल मीडिया आणि नैराश्य यांचा थेट संबंध असल्याचं अनेक संशोधनांमधून दिसून आलं आहे.

फोर्ब्सच्या अहवालानुसार सोशल मीडिया वापरल्याने 67% किशोरवयीन मुलांना त्यांच्या आयुष्याबाबत नकारात्मक विचार येतात.

एका अभ्यासानुसार भारतात एक माणूस दररोज सरासरी 141.6 मिनिटांचा वेळ फेसबुकवर घालवतो.

लेखन – आशय येडगे

निवेदन – सिद्धनाथ गानू

एडिटिंग – निलेश भोसले

हेही नक्की वाचा

हा व्हीडिओ पाहिलात का?

YouTube पोस्टवरून पुढे जा

मजकूर उपलब्ध नाही

YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

YouTube पोस्ट समाप्त