परदेशी विद्यापीठं भारतात येणं विद्यार्थ्यांच्या फायद्याचं आहे का?
परदेशी विद्यापीठं भारतात येणं विद्यार्थ्यांच्या फायद्याचं आहे का?
युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन अर्थात यूजीसी म्हणजे विद्यापीठ अनुदान आयोग परदेशी विद्यापीठांना भारतात त्यांची केंद्रं उघडण्यासाठी आमंत्रण देण्याच्या विचारात आहे.
यूजीसीनं त्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांचा मसुदा 5 जानेवारीला जाहीर केला. पण यामुळे खरंच विद्यार्थ्यांचा फायदा होईल का?
निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग – अरविंद पारेकर






