हवामान बदलाविषयी भारतानं काय वचनं दिली आहेत? ती पूर्ण होतील का | सोपी गोष्ट 724
हवामान बदलाविषयी भारतानं काय वचनं दिली आहेत? ती पूर्ण होतील का | सोपी गोष्ट 724
भारतासह जगभरातले 197 देश संयुक्त राष्ट्रांच्या 27व्या जागतिक हवामान परिषदेत सहभागी झाले आहेत. कॉन्फरन्स ऑफ पार्टीज अर्थात COP-27 (कॉप 27) नावानं ओळखली जाणारी ही परिषद इजिप्तच्या शर्म-अल-शेख शहरात सध्या सुरू आहे.
त्यानिमित्तानं भारतानं हवामान बदलाला आळा घालण्यासाठी पुरेसे प्रयत्न केले आहेत का? याचा आढावा घेऊयात.
निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग – अरविंद पारेकर
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)



