मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार: 'हे राज्य आणि केंद्र सरकारचं अपयश'

व्हीडिओ कॅप्शन, मणिपूर मध्ये पुन्हा हिंसाचार, तिथल्या चिडलेल्या महिलांना काय वाटतं?
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार: 'हे राज्य आणि केंद्र सरकारचं अपयश'

मणिपूरमधील हिंसाचाराचं सत्र थांबण्याची चिन्हे दिसत नाहीयेत. नुकतंच राज्यातील जिरीबाम जिल्ह्यात सहा जणांचे मृतदेह सापडल्यानंतर राज्यात अशांतता पसरली आहे.

अशात तिथल्या लोकांना काय वाटतं?

रिपोर्ट - राघवेंद्र राव, बीबीसी प्रतिनिधी

शूट आणि एडिट - अन्शुल वर्मा

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)