नंदूरबारः 'त्या' मुलीच्या मृतदेहावर 42 दिवस अंत्यसंस्कार का झाले नाहीत?
मुलीचा मृत्यू होऊनही 42 दिवस अंत्यसंस्कार न करता तिचा मृतदेह मुठाच्या खड्य्यात पुरवून ठेवल्याची घटना नंदूरबारमध्ये घडलीये.
धडगाव तालुक्यातल्या खडक्या गावात राहणाऱ्या रंजली वळवीचा 1 ऑगस्ट या दिवशी मृत्यू झाला, पण तिची बलात्कार करून हत्या झाल्याचा तिच्या आई-वडील आणि नातेवाईकांचा आरोप आहे.
जोपर्यंत तिचं दुसऱ्यांदा शवविच्छेदन होत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतलाय.
वाचा संपूर्ण बातमी इथे - लेकीला न्याय मिळावा यासाठी बापाने अंत्यसंस्कार न करता 42 दिवसांपासून जतन केला मृतदेह
हेही नक्की पाहा -
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)