भारताच्या पराभवानंतर रोहित शर्मा रडला, सांगितलं पराभवाचं कारण...
भारताच्या पराभवानंतर रोहित शर्मा रडला, सांगितलं पराभवाचं कारण...
भारताच्या बॅटिंगची सुरुवात संथ होती, पण विराट कोहली आणि नंतर हार्दिक पांड्याने जोरदार फटकेबाजी करत अर्धशतकं झळकावली.
इंग्लंडच्या ओपनर्सनी भारतीय बॉलर्सचा समाचार घेत विजय मिळवला. सामन्यानंतर बोलताना कॅप्टन रोहित शर्माने पराभवाची कारणं सांगितली.
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)



