भारताच्या अर्थव्यवस्थेची प्रगती का मंदावली? - सोपी गोष्ट
भारताच्या अर्थव्यवस्थेची प्रगती का मंदावली? - सोपी गोष्ट
जीडीपीची ताजी आकडेवारी सांगते की, जुलै ते सप्टेंबर या काळामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचा हा दर 5.4% वर आलाय.
गेल्या सात तिमाहींमधला हा निचांकी दर आहे आणि रिझर्व्ह बँकेने व्यक्त केलेल्या 7 टक्क्यांच्या अंदाजापेक्षा बराच कमी देखील आहे.
भारतीय अर्थव्यवस्था मंदावतेय का? काय कारणं आहेत यामागे? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.
- रिपोर्ट : टीम बीबीसी
- निवेदन : अमृता दुर्वे
- एडिटिंग : अरविंद पारेकर



