भारताची 2011 नंतर जनगणना का नाही झाली? सोपी गोष्ट 774

भारताची 2011 नंतर जनगणना का नाही झाली? सोपी गोष्ट 774

भारताची दर दहा वर्षांनी होणारी जनगणना ही 2021मध्ये होणं अपेक्षित होतं. पण 2023उजाडला तरीही याचा काही थांगपत्ता नाही.

मुळात जनगणना होते कशी, ती महत्त्वाची का आहे आणि ती न झाल्यामुळे काय काय खोळंबलंय? समजून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये.

लेखन - शरण्या ऋषिकेश, गुलशनकुमार वनकर

निवेदन - गुलशनकुमार वनकर

एडिटिंग - निलेश भोसले

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)