उष्णतेच्या लाटेमुळे मुंबईच्या अरबी समुद्रातले मासे गायब
हवामान बदलामुळे किनारी प्रदेशातल्या लोकांचं एक मुख्य अन्न आणि उत्पन्नाचं साधन संकटात आहे.
मुंबई परिसरात अरबी समुद्रातल्या वाढत्या तापमानामुळे माशांची संख्या घटली आहे. लांबवर गेलं तरी पुरेसे मासे जाळ्यात लागत नसल्याचं मच्छीमार सांगतात.
याचा परिणाम मासे विकणाऱ्यांच्या पोटावर झालाय, तसाच तो मासे खाणाऱ्यांच्या ताटावरही झालाय.
शूट - शार्दूल कदम
एडिट - देबालिन रॉय
रिपोर्टर - जान्हवी मुळे
निर्मिती - किंजल पंड्या-वाघ
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)