You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
गव्हाच्या निर्यात बंदीमुळे खरंच गव्हाच्या किमती कमी होतील का?। सोपी गोष्ट 599
भारताने नुकतीच गव्हाच्या निर्यातीवर तात्पुर्ती बंदी घातली आहे. देशात गहू आणि एकूणच अन्नधान्याच्या किमती वाढत आहेत. त्या आटोक्यात आणण्यासाठी हे पाऊल उचलल्याचं केंद्र सरकारने म्हटलंय. पण, त्याचा किती उपयोग होईल. आणि शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही का? पाहूया सोपी गोष्टमध्ये…
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. )