‘विकासासाठी कोळसा हवा पण, म्हणून जंगलं किती जाळायची?’

छत्तीसगड राज्यात देशातल्या बहुतेक कोळसा खाणी आहेत आणि या खाणींमुळेच देशाची इंधनाची गरज भागते. पण, त्याचवेळी खाणींमुळे निर्माण झाली आहे पर्यावरणाची समस्या.

कारण, वाढत्या खाणींमुळे राज्याचं वैभव असलेलं हसदेव अरण्य इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. आता स्थानिक आदिवासी लोकांनी नवीन पाच खाणींना मिळालेली सरकारी परवानगी रद्द करण्यासाठी आंदोलन सुरू केलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)