दुष्काळामुळे जेव्हा गाव सोडावं लागतं...

राज्यात दुष्काळामुळे मराठवाड्यातून लोक शहराकडे स्थलांतर करू लागले आहेत. जालना जिल्ह्यातल्या बोंधलापुरी गावात एके काळी सरपंच राहिलेल्या बाबासाहेब साळवे यांना केवळ दुष्काळामुळे नुकतंच स्थलांतर करावं लागलं. गाव सोडून ते मुंबई जवळच्या उल्हासनगर इथे राहायला आले आहेत. याबद्दलचा सविस्तर रिपोर्ट तुम्हला खाली दिलेल्या बीबीसी विश्वच्या बुलेटीनमध्ये पाहता येईल.

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

'बीबीसी विश्व' हे मराठीतलं एकमेव पूर्णतः डिजिटल बुलेटीन तुम्ही सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ७.०० वाजता मोबाईलवर जिओ टीव्ही अॅपवर पाहू शकता. तसंच आमच्या युट्यूब चॅनलवर इथे कधीही बघू शकता - youtube.com/bbcnewsmarathi

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)