You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
टीम इंडियानं अखेरच्या 5 ओव्हर्समध्ये 'असा' खेचून आणला विजय
टीम इंडियानं अखेरच्या 5 ओव्हर्समध्ये 'असा' खेचून आणला विजय
भारतीय संघानं अखेर जवळपास एका तपानंतर आयसीसी स्पर्धेचा दुष्काळ संपवला.
बार्बाडोसमध्ये झालेल्या टी 20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत भारतानं टी 20 चं जगज्जेतेपद मिळवलं.
अखेरच्या क्षणापर्यंत रंगतदार ठरलेल्या या सामन्यात भारतानं विजय कसा मिळवला?