You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सावरकरांनी ब्रिटिशांना लिहिलेल्या माफीनाम्यात काय लिहिलंय?
सावरकरांनी ब्रिटिशांना लिहिलेल्या माफीनाम्यात काय लिहिलंय?
भारत जोडो यात्रेदरम्यानच्या एका सभेत राहुल गांधींनी केलेल्या या वक्तव्याचा भाजप, मनसे आणि सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी निषेध केलाय.
यावरून राज्यात ठिकठिकाणी राहुल गांधींविरोधात आंदोलनांनाही सुरुवात झालीय.
दरम्यान, सावरकरांच्या ज्या पत्रावरून हे सगळं सुरू झालंय त्या पत्रात नेमकं काय लिहीलंय ते आपण पाहूयात.