MPSC UPSC च्या चक्रातून बाहेर पडण्यासाठी 'या' गोष्टी लक्षात घ्या...
MPSC/UPSC परीक्षा देऊन अधिकारी होणं हे अनेकांचं ध्येय असतं. अधिकारी झाल्यानंतर देशसेवा आणि लोकसेवा करणं हा मुख्य उद्देश असतो.
यात महाराष्ट्राचा विचार केला तर राज्यात लाखो मुलं आणि मुली MPSC/UPSCचा अभ्यास करत असतात. ही परीक्षा पास झालं तर नक्कीच हे एक उत्तम करियर आहे. पण प्रत्येकालाच यश मिळतं असं नाही.
त्यामुळे उमेदवारांच्या उमेदीतला सोनेरी काळ स्पर्धा परीक्षा देण्यात जातो. दरवर्षी जागा कमी असल्याने अभ्यास करणाऱ्यांपैकी एक टक्के पण उमेदवार यशस्वी होत नाही.
मग या स्पर्धा परीक्षेच्या विश्वाकडे कसं पाहावं? जाणून घेऊयात भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी आयपीएस तेजस्विनी सातपुते यांच्याकडून.
व्हीडिओ रिपोर्ट - गणेश पोळ, बीबीसी मराठी प्रतिनिधी
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)