हिंदू-मुस्लिमांमध्ये भांडणं न होऊ देण्याचा या गावाने करार का केला?
रत्नागिरी जिल्ह्यातल्या सोंडेघर गावाने पुढची 100 वर्षं गावात धार्मिक सलोखा टिकवण्याचा करार केलाय. साधारण 1 हजार लोकवस्तीच्या या गावात 400 लोक मुस्लीम, 400 हिंदू आणि 200 बौद्धधर्मीय आहेत. आपल्या आजूबाजूच्या सर्वांनीच हा आदर्श घ्यावा असं इथल्या रहिवाश्यांना वाटतं.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)