इम्रान खान : पाकिस्तानचे कोणतेच पंतप्रधान पाच वर्षं पदावर का टिकू शकलेले नाहीत?- सोपी गोष्ट 569
पाकिस्तान स्वतंत्र झाल्यापासून, म्हणजे 1947 पासून आजपर्यंत तिथे कोणताही पंतप्रधान आपला कार्यकाळ पूर्ण करू शकला नाहीये.
भारतात नेहरू, इंदिरा गांधी, वाजपेयी, मनमोहन सिंग, नरेंद्र मोदींसारखे नेते कार्यकाळ पूर्ण करून पुन्हा पुन्हा निवडून आले, तेव्हा शेजारच्या देशात हे का होऊ शकलं नाही? बीबीसी मराठीवर पाहूया सोपी गोष्ट क्रमांक 569 मध्ये.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)