काश्मिरी पंडितांच्या पलायनाला भाजप जबाबदार होतं का? सोपी गोष्ट 564

व्हीडिओ कॅप्शन, काश्मिरी पंडितांच्या पलायनाला भाजप जबाबदार होतं का? सोपी गोष्ट 564

1990 मध्ये काश्मीर खोऱ्यातून पंडितांनी पलायन केलं. यासाठी नेमकं जबाबदार कोण होतं? भाजपच्या पाठिंब्यावर तेव्हा व्ही. पी. सिंह केंद्रात सत्तेत होते, पण काश्मिरातली परिस्थिती ही काही एका वर्षाचा परिणाम नव्हती. या सगळ्या घटनांमागे काय पार्श्वभूमी होती?

संशोधन, लेखन, निवेदन - मयुरेश कोण्णूर

एडिटिंग - अरविंद पारेकर

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)