बीरभूम हिंसाचार: पश्चिम बंगालमध्ये राजकीय हिंसाचार का होतो? सोपी गोष्ट 562
पश्चिम बंगालमध्ये बीरभूम जिल्ह्यात जो हिंसाचार घडला त्यावरून सध्या वातावरण तापलं आहे.
सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या उपसरपंचाची हत्या झाल्यानंतर संशयित हल्लेखोरांच्या घरांना आग लावली गेली. एका घरात 8 लोक असताना त्यांचं घर जाळलं गेलं. सहा महिला आणि 2 मुलांचा जळून मृत्यू झाला. बंगालमध्ये राजकीय हिंसाचाराचा इतिहास आहे. काय आहे हा प्रकार?
संशोधन – टीम बीबीसी
लेखन, निवेदन – सिद्धनाथ गानू
एडिटिंग – अरविंद पारेकर
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)