You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सावरकरांना ‘माफी’चा सल्ला खरंच गांधीजींनी दिला होता का? । सोपी गोष्ट 447
संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी अलीकडेच एका कार्यक्रमात सावरकरांना माफीनामा लिहिण्याचा सल्ला महात्मा गांधी यांनीच दिला होता, असं खळबळजनक विधान केलं होतं.
त्यानंतर अर्थातच, त्यावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया उमटल्या. पण, खऱंच महात्मा गांधींनी हा सल्ला सावरकरांना दिला होता का? तशी नोंद इतिहासात कुठे आहे का? पाहूया सोपी गोष्टमध्ये...
संशोधन - राघवेंद्र राव
लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग- अरविंद पारेकर
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)