भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांनी स्वतःला जमिनीत गाडून घेतलं

जयपूरजवळ असलल्या निंदड गावातील शेतकऱ्यांनी भू समाधी आंदोलन सुरू केलं आहे. सरकारच्या भूमिअधिग्रहणाच्या विरोधात शेतकऱ्यांनी स्वतःला जमिनीत गाडून घेतलं. छायाचित्रांमध्ये बघा शेतकऱ्यांचं हे अनोखं आंदोलन.