You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पहिलं महायुद्ध : भारतीय सैनिक नसते तर ब्रिटिश हरले असते
पहिल्या महायुद्धाच्या वेळी ब्रिटिश सैन्यात भारतीय सैनिकांचं संख्याबळ 1.45 लाख इतकं होतं. भारतीय सैनिक नसते तर ब्रिटिश जवळजवळ युद्ध हरलेच असते. ब्रिटननं जर्मनीवर 4 ऑगस्ट 1914 रोजी आक्रमण केलं.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)