बाबासाहेबांच्या दैवतीकरणामुळे काय झालं? आनंद तेलतुंबडे यांची विशेष मुलाखत
बाबासाहेबांच्या दैवतीकरणामुळे काय झालं? आनंद तेलतुंबडे यांची विशेष मुलाखत
प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांनी Iconoclast हे बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र लिहिलं.
आजवर बाबासाहेबांवर इतकी पुस्तकं आलेली असताना, हे पुस्तक का लिहावंसं वाटलं? आणि आजच्या सामाजिक, राजकीय पटलावर आंबेडकरांच्या विचारांचा अर्थ कसा लागतो, या सगळ्यावर बीबीसी मराठीच्या मयुरेश कोण्णूर यांनी चर्चा केली प्राध्यापक आणि लेखक आनंद तेलतुंबडे यांच्याशी.
शूट-एडिट - शरद बढे
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






