गटारं आणि सेप्टिक टँक हातानं साफ करणं खरंच थांबेल का?

गटारं आणि सेप्टिक टँक हातानं साफ करणं खरंच थांबेल का?

सरकारी आकडेवारीनुसार, गेल्या पाच वर्षांत भारतात गटारं आणि सेप्टिक टँक साफ करताना 339 लोकांनी जीव गमावला आहे.

हाताने गटार साफ करण्याची प्रथा नष्ट करण्यासाठी सरकारनं प्रयत्न केले नाहीत, असं नाही.

मोदी सरकारनं 2 ऑगस्ट रोजी संसदेत सांगितल्याप्रमाणे, देशातील 766 पैकी 639 जिल्हे या अनिष्ट प्रथेपासून मुक्त झाले आहेत आणि उर्वरित ऑगस्टच्या अखेरीस मुक्त होतील.

खरंच असं शक्य आहे का?

पाहा रॉक्सी गागडेकर छारा यांचा हा रिपोर्ट.

हेही नक्की वाचा

हा व्हीडिओ पाहिलात का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)