You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सरकारनं दिलेल्या हमीभावावर शेतकरी नाराज का आहेत?
सरकारनं दिलेल्या हमीभावावर शेतकरी नाराज का आहेत?
भारत सरकारने 2023-24 मध्ये सोयाबीनला प्रती क्विंटल 4,600 रुपये इतका हमीभाव जाहीर केला. 2024-25 मध्ये हमीभावात वाढ करुन तो 4,892 एवढा करण्यात आला.
तर कापसाला 7,020 प्रती क्विंटल हमीभाव जाहीर केला. 2024-25 साठी त्यात वाढ करुन तो 7,521 एवढा करण्यात आला. पण सरकारकडून जाहीर केलेला हमीभाव परवडत नसल्याचं शेतकरी सांगतात.
रिपोर्ट- श्रीकांत बंगाळे
शूट- किरण साकळे
व्हीडिओ एडिट- निलेश भोसले