भगत सिंग कोश्यारी यांच्या त्या वक्तव्यावर राज, उद्धव ठाकरे म्हणाले...
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या एका वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. मुंबईत बोलताना राज्यपाल कोश्यारी म्हणाले की “मुंबई-ठाण्यातून जर गुजराती आणि राजस्थानी लोकांना बाहेर काढल्यास इथे पैसेच राहणार नाहीत. मुंबई आर्थिक राजधानीही उरणार नाही."
मात्र राज्यपालांनी यावर स्पष्टीकरण देत मराठी माणसाला कमी लेखण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, असं म्हटलंय. राज्यपालांच्या या वक्तव्यावर विरोधकांकडून टीका करण्यात येतेय.
पाहा कोण काय म्हणाले..
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)