You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना लसीकरण : महाराष्ट्रात लशींचा तुटवडा का निर्माण झाला? सोपी गोष्ट 313
कोरोनाची दुसरी लाट देशभरात सुरू झाली आणि 1 एप्रिलपासून केंद्रसरकारने 45 वर्षांवरच्या वयोगटातल्या सगळ्यांसाठी लसीकरण मोहीम खुली केली.
लसीकरणाची व्याप्ती तर वाढली. पण देशातल्या वाढलेल्या गरजेला पुरे पडतील इतक्या लशी देशात उपलब्ध आहेत का, असा प्रश्न आता निर्माण झालाय.
केंद्र सरकारने वारंवार हे नाकारलं असलं तरी देशात लशींचा तुटवडा भासतोय असं उत्पादक कंपनी सिरम इन्स्टिट्यूटनेही म्हटलंय. लस पुरवठ्याच्या बाबतीत नेमकी परिस्थिती काय आहे? लसीचा तुटवडा का झालाय, जाणून घेऊया आजची सोपी गोष्टमध्ये…
संशोधन - बीबीसी टीम, ऋजुता लुकतुके
लेखन,निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग- निलेश भोसले
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)